अर्धवट कामे का ?होळकर पुलापासून गोदापात्र काँक्रिमुक्त करण्याचे काम सुरू झाले होते.मात्र काही काम केले गेले तरी होळकर पुलापासून गोदातळाचे काँक्रिटिकरण अद्याप काढले गेलेच नाही.गांधीतलाव अनेकवेळा कोरडा करूनही मूळ काम झाले नाही.गोदापात्र काँक्रिटिकरण मुक्त होणार की नाही ते कळत नाही.ही चालढकल का ?त्याचप्रमाणे सुंदर नारायण मंदिरापासून होळकर पुलाखालील गोदा घाटापर्यंत पायऱ्या बांधण्याचे काम सुरू झाले मात्र ते अर्धवट सोडून देण्यात आले.हे सर्व काय चालले आहे याचा खुलासा होइल का ? विजय भदाणे 686 रविवार पेठ नाशिक
अर्धवट कामे का ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2021, 5:32 am