विजयादशमी नंतर गोदावरी नदीच्या रामकुंड,गौरी पटांगण,गाडगे महाराज पूल परिसर नदीकाठी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य व घटाचे पूजा साहित्य टाकल्याने प्रदूषण बघून वेळीचशासन काही उपाययोजना करत नसेल .. तर स्मार्ट सिटी वैगेरे ही अफवा आहे..असंच सध्या चित्र आहे !!स्मार्ट नाशिक होण्यासाठी आधी जागरूक नागरिक होणे गरजेचे आहे जे परिस्तिति बघता अशक्य आहे.स्वतःला सुशिक्षित म्हणवनारे पर्यावरणासाठी सर्वात जास्त घातक ठरत आहे ही वस्तुस्तिति आहे आणि शोकांतिका ही.प्रयत्न करणे हाच पर्याय आहे
सार्वजनिक सणावेळि पर्यावरण दुर्लक्षित का होते ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2018, 5:34 am