मी ग्रामीण भागातील असल्यामुळे तलाठी या पदाशी जवळचा संबंध येतो.ग्रामीण भागातील अशी परिस्थिती आहे की शक्यतो तलाठी हा आपल्या कार्यालया(सज्जा)मध्ये मिळेलच याची शाश्वती नाही .कार्यालयात गेले असता कळवण्यात येते की कामानिमित्त बाहेर गेले आहेत.शासनाने जो आदेश दिला आहे की तलाठी कार्यालय सोडून बाहेर गेले असता त्या संबंधी नोटीस बोर्डवर माहिती देणे तो अगदी योग्यच आहे पण ,त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात होते या बद्दल शंकाच आहे?
तलाठी यांना मिळालेल्या आदेशाची अंमलबजावणी होईल का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2019, 5:46 am