आदरणीय ट्रॅफिक पोलीस तसेच सर्व जनता.रोज आपण काही ना काही कामा निमित्त घरा बाहेर पडतो.प्रत्येकाचा सिग्नल सोबत सम्बंध येतो.तो आपणास थोडा वेळ थांबायला संगतो मात्र कही नागरिक त्याचे ऐकत नाही तर ' काही खूप कटाक्षपणे त्याने नियम पाळतात त्यांना माझा सलाम.जे नागरिक सिग्नल जंप करतात त्यांना शोधणे थोडे कठिन आहे.म्हणून सिग्नल डिजिटल करणे काळाची गरज आहे.प्रत्येक सिग्नलवर उत्तम प्रतीचा कॅमेरा बसवून त्यांचावर पाळत ठेवली पहिजे. जेणे करून सिग्नल जंप करणारा तसेच हेल्मेट न वापरणारा दिसेल .गाडीचा नंबर दिसायला हवा एक संगणक कक्ष असावा जो पूर्ण शहराच्या रहदारीवर लक्षठेऊ शकेल .मग त्यांना RTO च्या सहायाने शोधून त्यांचाकडून दंड घेतला पहिजे.
सिग्नल होणार...? का डिजिटल..?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2017, 5:36 am