हा परिसर गोलवाड्याच्या मागील , शाबरी बोळ पंचवटी येथील आहे काळाराम मंदिर येथील दक्षिण मुखी दरवाज्याच्या येथून जो रस्ता गंगेवर जातो तेथील एका बोली मधी रोज येथील परिसरातील लोक कचरा , खरकाटे अन्न, शिळे अन्न, टाकत असता त्यामुळे येथील परिसरात मच्छर चे प्रमाण वाढत आहे सकाळी घंटा गाडी येवून पण येथील लोक दिवस भरात येथे कचऱ्याचे ढिगारे करून ठेवता आणि त्याचा परिणाम येथील लोकांवरच होत असतो नाशिक महानगरपालिका ने येथे लवकरात लवकर काही कारवाई करावी व येथील लोकांना वठणीवर आणावे.
शहरात जागोजागी बिन कचराकुंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2020, 5:46 am