इंदिरा नगर- येथील साईनाथ नगर चौ.फुलीवरील सिग्नल अवारा स्थितीत निर्देशनास येतो. हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असताना तिथे एकही कर्मचारीचे दर्शन होत नाही. त्यामुळे सिग्नलचे पालन कोन्ही सुजन नागरिक करत नाही. तर मुके जनावरे तरी पालन करताना दिसतात. याचा आदर्श तरी माणवाने घ्यावा असा संदेश तर हे देत नसावे ना, की ट्राफिक पोलिस नसल्याचा फायदा घेवून विश्रांती तरी घेवूया ?. असा संदेश तर देत नसावे ना. रस्त्यावर खंडे आहे की खंड्यात रस्ते आहे तेच कळत नाही. मनपा तरी कुठे कुठे लक्ष देणार....।।।तरी संबंधित अधिकारी, कर्मचारी, प्रभाग अधिक्षक, लक्ष तरी देतील का ? असा गभीर प्रश्न उदभवला आहे. त्यामुळे नितेस सामाजिक सेवाभावी संस्थेने रस्त्याची दुरुस्ती करण्याचे कौल उचल्याचे सांगितले जात आहे. हेमंत यु. साळी सामाजिक कार्यकर्ते.
पोलिसा विना सिग्नल अवारा....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2019, 5:42 am