नाशिक शहरात कोरोणा चा प्रसार दिवसे न दिवस अधिक घट्ट होत चाललेला आहे.परंतु काही ठिकणी अजुन ही कोरणा चा एकही रुग्ण आढळलेला नही आहे . ज्या प्रमाणे मालेगाव मधे दिवस न दिवस कोरणा चा आकडा वाढत होता व तेथे प्रशासनाने कडक नियमावली लागु केली .त्यामुळे तेथील आकडा काही दिवसान पासून नियंत्रणना आहे.त्या मुळे शहरातील जास्त लोक संकेच्या ठिकणी कठोर नियमावली लाऊन कडकडीत लॉकडाउन पुन्हा सुरु करवा.कारण काही नागरीक काना या आजारचे अजुन गांभीर्य नाही आहे ..
हो नाशिक मधे कडकडीत लॉकडॉऊन पुन्हा सुरु करावे..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2020, 5:31 am