वसई : भुईगाव समुद्रकिनाऱ्यावरील सुरूच्या बागेची झालेली ही दुरवस्था. जवळपास २०-२२ वर्षांच्या सरकार आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नाने तयार झालेली हा बाग सरकारच्या दुर्लक्षामुळे मरणपंथाला लागली आहे. ही समस्या मांडली आहे ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ अजित डिसुझा यांनी.
सुरुच्या बागेची दुर्दशा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2018, 5:31 am