नेरळ : पूर्वेकडील रेल्वे स्टेशनच्या शेजारी असणारी निर्माण नगरी तीन महिन्यांपासून अंधारात आहे. त्यामुळे नोकरी-व्यवसायावरून येणारे प्रवासी आणि स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विजेच्या खांबावर दिवे नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत, महावितरणने त्वरित येथे दिवे लावावेत. विज्ञानेश मासावकर
निर्माणनगरी अंधारात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2017, 5:37 am