वसई तालुक्यातील निर्मळ नाक्यावरून कळंबला जान्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्यावर असलेल्या एकमेव पुल कित्येक वर्षापासून धोकादायक परिस्थितित आहे, नवीन पुलाचे बांधकामही कित्त्येक वर्षापासून चालू आहे, परंतु ते कधिच पूर्ण होनार नाही असे दिसते, सरकार जनू अपघाताचि वाट बघते की काय असे वाटते. कोनाचेच लक्ष नाही ह्या कामावर.
कळंबचा अर्धवट राहिलेला पुल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Apr 2018, 5:41 am