आमले गावात पोहचले वीजेचे खांब कसारा; आमले गावत ३८८ हुन अधिक लोक राहतात मात्र तिथे अजही रस्ता पिण्याचे पाणी नाही. आमले गावात वीजेचे खांब गेले अवघा महीनाभराच्या आत तिथे वीज पोहचेल.या शिवाय रुईचापाडा, चिकाटीपाडा आणि भैरोबाचीवाडी याठीकाणीही वीज दिली .असुन आज घडीला प्रत्येक गावात वीज पुरवली आहे.,गणेश वाघ .
आमले गावात पोहचले विजेचे खांब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2019, 5:39 am