शहरात दिवसेंदिवस अनेक ठिकाणी भिषण अपघातांच्या घटना घडत आहेत. बहूतांशी वाहनचालक वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करून , ओव्हरटेक करून, भ्रमणध्वनीवर बोलत असल्याने तसेच इतरांच्या वाहनांना कट मारून वेगवान गतीने वाहन चालवताना अपघात होतात त्याचबरोबर दुसऱ्यांच्या चुकांमुळे जास्त अपघात घडतात. वहतूक नियम पाळावेतस्नेहा शिंपी
वाहतूक नियम पाळावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2019, 5:44 am