कळवा ः कळवा येथील फूटओव्हर ब्रिजचे काम अर्धवट ठेवल्याने पावसाळ्यात नागरिकांना रेल्वेरूळ ओलांडून जावे लागते. रुळाजवळ भुयारी मार्ग असून तो सांडपाण्याने भरला असतो. त्यामुळे शाळकरी मुलांना आपला जीव धोक्यात टाकून रेल्वेरूळ ओलांडून जावे लागते. वारंवार तक्रार करूनहीप्रशासन याची दाखल घेत नाही.
जीव धोक्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2017, 12:13 pm