अहमदनगर येथील बाळोबाची विहीरीतुन मागील वषीँ विसर्जन केलेल्या प्लाँस्टर आँफ प्यारीसच्या गणपतीमुतीँ बाहेर काढण्यात आल्या .बघा तब्बल एक वर्ष पाण्यात असून सुध्दा मुतीँ वीघटन होत नाही. आणि मुतीँची बाहेर आल्यावर ही अवस्था बघवत नाही. त्त्यामुळे आपणांस सवाँना एक विनंती ह्या वषीँ शाडूमाती पासुन तयार केलेल्या मुतीँची स्थापना करा
नेप्तीनाका,अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2017, 5:32 am