निवडणुका जवळ आल्या असून सुद्धा मतदानपत्रे वाटप केली जात नाहीत. यापेक्षा मनमानी कारभार काय असू शकतो. बीएलओंवर कारवाई करण्यात आली असून सुद्धा इथे कशाचा थांगपत्ता नाही. माझ्या परिवाराचे नाव नोंदणी करून 1 वर्षे पेक्षाही जास्त झाली असून माझे व माझ्या परिवारातील एकही सदस्याचे अजून सुद्धा मतदान ओळखपत्रे अली नाहीत.यतीन पाटील, मालेगाव
अजूनही ओळखपत्र नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2019, 5:41 am