वसई : स्थानक ते वसई फाटा रस्त्यावरील वर्धमान इंडस्ट्रियल इस्टेट ते चिंचपाडा दरम्यान रस्तारुंदीकरणाच्या वेळी जुन्या पुलाचे दोन्ही कठडे रस्त्याच्या मधोमध आले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. ही समस्या मांडली आहे ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ नितीन धाडवे यांनी.
जुन्या कठड्याचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2018, 5:40 am