डोंबिवली ः मानपाडा आणि शिळफाटा या मुख्य रस्त्यांना दिव्याशी जोडणारा हा महत्त्वाचा तीनरस्ता आहे, पण तरीही त्याची आज अशी बकाल अवस्था आहे. अपघाताची टांगती तलवार येथील नागरिकांवर आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर दिव्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2017, 5:36 am