ठाणे पश्चिम येथील श्रीरंग सोसायटी, वृन्दावन सोसायटी व राबोडी ह्या अतिघन लोकसंख्या असलेल्या रहिवासी भागांना जोडणाऱ्या निकम गुरुजी मार्ग ह्या मुख्य रस्त्याची अशा प्रकारे खड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. तरी लवकरात लवकर सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी ही विनंती.
खड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2018, 5:33 am