वंदना टाॅकीज पुल चढताना आणि उतरताना ( दोन्ही बाजूला) पाईप लाईन लिकेज मुळे गेले वर्षभर पाणी साठत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. तसेच दुचाकी वाहने घसरत आहेत. चारचाकी वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी लहान मुलांना रस्ता ओलांडणे धोक्याचे झाले आहे. तरी आपण तातडीने दखल घ्यावी.
रस्त्यावर पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2019, 5:39 am