दिवा ः रेल्वे स्थानकातील फाटकात स्थानिक व फेरीवाले रोज कचरा टाकतात. त्यामुळे येथे कायम दुर्गंधीचे साम्राज्य असते. अशा घाणीतुन लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी.
कचऱ्याचा ढीग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2017, 5:35 am