स्मार्ट नाशिकच्या नावाखाली अशोकस्तंभ ते त्रंबक नाका दरम्यान उत्तम स्थितीतील डांबरी रस्ता फोडून त्या ठिकाणी अगदी गुणवत्ताहिन रस्ता करुन नाशिककरांना का मिळवून दिले. नासिकच्या सौर्दयात काय भर पडली. फक्त जनतेच्या पैशाची उधळपट्टी आणि महिनोनी महिने सहन करावा लागलेला विस्कळित वहातूकीचा मनस्ताप . आणि बेहिशोबी पैसा खर्च करायला मिळाले एक नविन कुरण.
पैशाची उधळपट्टी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2021, 5:32 am