भाजी मार्केटमधली सडकी भाजी, सडकी फळे आणि अन्य कचरा एकाजागी व्यवस्थित जमा करण्याऐवजी अस्ताव्यस्तपणे टाकला जातो. त्याचा परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. मोकाट जनावरे, कुत्रे यांचाही प्रश्न वाढतो. महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. संजय जोशी, कलानगर
कचऱ्याचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2019, 5:44 am