विरार रेल्वे स्थानकात फलाट क्र.२ व ३ पटरीच्या मध्ये सुरक्षित ग्रील नसल्यामुळे प्रवाशी डहाणू व लांब पल्याच्या गाडी पकडण्यासाठी थेट पटरी ओलांडून गाडी पकडण्यासाठी लहान - थोर जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात. अनेक अपघाती घटना होत असताना हि रेल्वे अधिकारी सुरक्षित तटबंदी का घातील नाहीत? हाच चिड आणणारा समस्त प्रवाशांचा प्रश्न आहे.
विरार स्थानकात रेल क्राॅसिंग प्रतिबंध कधी होणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2017, 5:34 am