अंबरनाथ : मध्य रेल्वेच्या काही प्रथम वर्गाच्या डब्यांमध्ये बसण्याच्या दुसऱ्या रांगेतील तीन आसने कमी असतात आणि ह्या गाड्या अंबरनाथ/बदलापूर ह्या लांब पल्ल्यावर चालवल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. रेल्वेने ह्या गाड्या कुर्ला किंवा ठाणे ह्या कमी अंतरासाठी चालवाव्यात. हेमंत ब्रिद
अशी आसनव्यवस्था नको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2017, 5:30 am