भवानी पेठ नव हिंद शाळे शेजारी असलेल्या बसथांब्यावर टेम्पो व रिक्षा नी अतिक्रण केलं आहे त्यामुळे बस थांबण्याचे ठिकाण दिसत नाही ..प्रवासीना थांबण्यासाठी बस थांबा असताना येथे मात्र अतिक्रणकरुन चक्क टेम्पो व रिक्षा थांबवले आहे ..याकडे लक्ष देउन लगेच कारवाई करावी वाचक - धोंडपा नंदे
बसथांब्यावर अतिक्रमण ..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2017, 5:35 am