म्हाळासाकांत विद्यालयामध्ये रोज सकाळी उघड्यावर कचरा पेटवला जातो. यामध्ये अनेकदा प्लास्टिकही जाळले जाते. हा धूर विषारी असून विद्यार्थांना धुराचा त्रास होतो आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास न्यायालयाने बंदी आणली आहे. महापालिकेकडूनही दंड आकारला जातो. त्यामुळे शाळेने कचरा जाळणे थांबवावे.
*कचरा पेटवल्याने विद्यार्थांना धुराचा ञास.*
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2019, 5:42 am