रास्ता पेठ श्रीराम अपार्टमेंट परिसरात रस्त्यावर रोज सकाळी आणि रात्री पाणी वाहत असते. हे पाणी रस्त्याच्या कडेला साठून राहते यास जबाबदार असलेले नागरिक समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत, त्यामुळे इतरांना त्रास होतो आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढून डेंग्यूसारख्या आजारांना आमंत्रण मिळू शकते. मनोज भळगट
1000 liters of waste of water in city daily
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2017, 5:47 am