पुण्यामध्ये दहशतवाद्यांनी जर्मन बेकरीवर केलेल्या हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही शहराच्या विविध भागात असंख्य बेवारस गाड्या गल्लोगल्ली धूळखात पडून आहेत. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. याचा दुरूपयोग दहशदवादी घेऊ शकतात, तरी गाड्या त्वरीत उचलाव्यात, ही प्रशासनाला कळकळीची विनंती.
पुलवामा हल्ल्यानंतर, लष्कराला हल्ल्यास स्वातंत्र्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2019, 5:39 am