महापालिकेने कोणतीही चांगली योजन राबवली की फजिती कशी करायची, यासाठी अनेक लोक प्रयत्नशील असतात. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी पर्वतीच्या पुलावर सुशोभकरणासाठी चांगले खांब लावले होते. पण हे खांबच चोरीला जाण्यास सुरूवात झाली आहे. दोन खांब येथील गायब असून नवीन बसवला की पुन्हा तो चोरीला कसा जातो हे कोडे आहे.
पुन्हा तोच खांब चोरीला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2019, 5:39 am