येथील मोरया गोसावी समाधी मंदिराच्या लगत असलेल्या पवना नदीला जपर्णीने विळखा घातला आहे. पवनाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरली असून, त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्थानिक रहिवाशांचे आरोग्य यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे.
जलपर्णीचा विळखा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2020, 5:46 am