पं. भीमसेन जोशी उद्यानाबाहेर एका माजी नगरसेविका यांनी तीन फलक लावले आहेत. त्यांचे निवासस्थान, उद्यानातील त्यांचे योगदान ही माहिती देण्यासाठी एवढ्या फलकांची गरज आहे का, या फलकामुळे उद्यानाच्या प्रवेश द्वाराच्या सौंदर्य कमी होते आहे, याचा विचार केला आहे का , हे फलक काढण्याची गरज आहे
Banners of so called social workers .
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2018, 5:46 am