येथील वालवर्थ टिंसेल टाऊन लगतचा रस्ता कच्चा रस्ता आहे. गेल्या दोन वर्षांपासून नुसती आश्वासने दिली जात आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष केलेले जाणवते. आताही महापालिकेच्या निवडणुकींदरम्यान, उमेदवारांनी आश्वासनांची खैरात केली आहे. ती या टर्ममध्ये तरी पूर्ण होतील, अशी आशा नागरिकांना आहे. नवे नगरसेवक आणि महापौरांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे.
- अभिषेक ब्रह्मा
- अभिषेक ब्रह्मा