महापालिकेने नुकतेच कसबा पेठ-शनिवार पेठेला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे नूतनीकरण केले. त्याचा पादचाऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, या मार्गाच्या भिंतीवर आता पिंपळाचे झाड उगवले आहे. त्याची वेगाने वाढ होत आहे. ते धोकादायक असून त्वरित काढून टाकणे आवश्यक आहे. दिलीप कुलकर्णी
Bhuyari Margachya Bhintila Zhadacha dhoka
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2017, 5:32 am