एकीकडे स्वछ भारत अभियानावर सरकार लाखो रुपये खर्च करत आहे आणि दुसरीकडे नागरिक बेजवाबदारपणे रस्ते - नद्या घाण करत आहेत. म्हात्रे पुलावर वाहने थांबवून नागरिक नदीत निर्माल्य टाकतात. यामुळे नदीचे प्रदूषण होते आहे. महापालिकेने त्वरित म्हात्रे पुलाच्या आणि दोन्ही बाजूस जाळ्या बसवाव्यात. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याची दखल घ्यावी
नागरिकांनी जबाबदारीने वागावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2019, 5:38 am