सिंहगड रस्तानागरिकांचा कचरा निसर्गाकडून परतपुण्यात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. ओढ्यांना पूर आला. त्यातून नागरिकांनीच ओढ्यात टाकलेला कचरा निसर्गानेच परत केला. पावसाच्या पाण्यातून प्लास्टिक कचरा, बाटल्या, पिशव्याच वाहून आल्या आहेत. यातून नागरिकांनी बोध घ्यावा.उदय यार्दी
नागरिकांचा कचरा निसर्गाकडून परत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2019, 5:42 am