येथील मंडई चौकात उजवीकडे वाहने वळण्यास बंदी आहे. त्यामुळे एकच वाहन जाऊ शकेल एवढीच जागा ठेवून बाकीचा रस्ता प्रशासनाने बंद केलेला असतानाही वाहनचालक बेजबाबदारपणे ‘नो एंट्री’मधून वाहतूक करतात. त्यामुळे वेळोवेळी कोंडी होऊन अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.
‘नो एंट्री’मुळे कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2020, 5:44 am