खराडी रस्ता हा वर्दळीचा आहे. रात्रीदेखील या मार्गावर वाहनांची गर्दी असते, मात्र गेल्या काही दिवसांपासून पथदिवे नादुरूस्त असल्याने पादचारी आणि वाहनचालकांनी गैरसोय होते आहे. यामुळे अपघात होऊ शकतो. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन दिवे दुरूस्त करावेत. सचिन कोतवळ
पथदिवे दुरुस्त करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2018, 5:37 am