सदाशिव पेठ ज्ञान प्रबोधिनी परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी बेकायदेशीर जाहिरात लावण्यात आल्या आहेत. या भागातील मोबाइलची दुकाने, अभ्यासिकांच्या जाहारिती अशाच अनेक ठिकाणी लावलेल्या दिसतात. पदपथ लोकांना चालण्यासाठी आहे आहे ना... शहराचे विद्रूपीकरण होत आसताना महापालिकेतील अधिकारी शांत कसे बसतात. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.
शहराचे विदृपीकरण ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2021, 5:33 am