ऐतिहासिक सिनेमे आणि दूरदर्शनवरील ऐतिहासिक मालिकांमुळे गड किल्ल्यांवर भटकंती करण्याची जागरूकता वाढली आहे. पण गड किल्ल्यांचे पावित्र्य राखूनच ही भटकंती केली पाहिजे. अनुभवी गिर्यारोहक, अनुभवी वाटाड्यांबरोबर गड कोटाची संपूर्ण माहिती असलेल्या गाईड समवेतच ही भटकंती करणे आवश्यक आहे. अनावश्यक स्टंट करण्याचे धाडस कोणीही करू नये. गडावर जाऊन पार्ट्या करण्याचे करण्याचे प्रकारही वाढले आहेत. कड्यांवर सेल्फी काढण्याचे मोह टाळले पाहिजेत.
अनावश्यक स्टंट करू नये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2020, 5:46 am