आरटीओ चौकातील रेल्वे पुलाखालील खुप दिवसापासुन ड्रेनेची दुरावस्था झाली असुन त्याकडे मनपाचे लक्ष नाही आहे.गटारचे पाणी साचुन पादचारयांच्या अंगावर उडते.सगळा कचरा त्यात अटकतो. तात्पुरती त्यावर मलमपट्टी केली जाते. 2-3 दिवसांनी पुन्हा पाढे पंचावन्न. नुसत्या स्मार्ट सिटीच्या वल्गना करून पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून पुणे स्मार्ट सिटी बनणार नाही.मनपाने याकडे लक्ष देऊन हा त्रास कायमचा उकल करावा ही विनंती
ड्रेनेजची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Apr 2017, 5:34 am