विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर यशवंतनगर एअरपोट रोड बिझनेस बाय समोरील मुख्य पाण्याचा व्हॉव्ह खराब झाला आहे. त्यामुळे दररोज शंभर लीटर पेक्षा जास्त पाणी वाया जाो आहे. या गळतीची पाणीपुरवठा विभागाने दखल घ्यावी. शहरात पाणी टंचाई जाणवते आहे आणि पाणी वाया जाणे अयोग्य आहे.
पिण्याच्या पाण्याची होनारी गळती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2018, 5:40 am