पादचारी, सायकलस्वार, दुचाकी,चारचाकी स्वार यांच्या अडचणी सोडवायला वाली आहे की नाही. महापालिका तर सपशेल यामध्ये नापास झाली आहे. पर्वती जल केंद्रापासून, राजाराम पुल ते आपटे कॉलनीपर्यंत बेकायदेशीर भाजी विक्रेते, टेम्पोतून भाजीपाला विकणाऱ्यांनी रस्ता आणि पदपथ व्यापला आहेत. यांचे ग्रहण आणि विद्रुपीकरण कधी संपणार ?
बेकायदेशीर भाजिवल्याचे ग्रहण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2022, 5:31 am