बेजबाबदारपणामुळे नागरिकांमुळे शहराची दुरवस्था झाली आहे. शिक्षण घेतले म्हणजे आपण आपण सर्वज्ञानी असं समजणारे नागरिक रस्त्यावर - नदीत कचरा फेकून शहर विद्रूप करण्यात मोठा हातभार लावतात. स्वच्छता रक्तात असली पाहिजे. घर स्वच्छ ठेवायचं आणि बाहेर घाण करायची या मानसिकतेतून देशाची प्रगती होणार नाही. प्रत्येक वेळीस सरकारकडून अपेक्षा करण्यापेक्षा मी स्वतः काय करतो हे महत्त्वाचे.
बेजबाबदार नागरिकांमूळे शहराची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2022, 5:30 am