राजेंद्र नगरलक्ष्मी पार्क कॉलनीमध्ये एक कार गेल्या अनेक महिन्यांपासून धूळ खात पडली आहे. गाडीच्या अवतीभवती कचरा साठला आहे. पावसाळ्यात तिथे पाणी साठून रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.याशिवाय अशा पाच वाहनांनी या भागात रस्ता अडवला आहे. महापालिकेने याची दखल घ्यावी.
बेवारस वहाने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2018, 5:36 am