नऱ्हे समस्यांची जंत्री वर्षभर कोणताही ऋतु असो, नऱ्हे गावातील गटारे रोज तुंबतात आणि रोज हे घाण पाणी रस्त्यावरून वाहते. नागरिकांना त्याच घाण पाण्यातून ये जा करावी लागते. पावसाळ्यातले सर्व पाण्याचे ओहोळ त्यातच मिसळतात. महापालिकेला या समस्येकडे पाहायला वेळ मिळेल का ?प्रसाद ओंबळे
समस्यांची जंत्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2022, 5:31 am