शनिवार वाड्यात मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांचे वीजेचे खांब खूप दिवसांनपासून धूळ खात पडले असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून पुणे महानगरपालिकेने या बाबतीत त्वरित खुलासा करावा. डिजिटल इंडिया माध्यमातून विकास करण्याऐवजी नागरिकांच्या पैशांचा गैरवापर होताना दिसत आहे.पंतप्रधानांच्या विजेच्या धोरणांवर हरताळ फसला जातोय.
विजेचे खांब धूळ खात पडून.जनतेच्या पैशांची उधळपट्टी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2018, 5:40 am