साळुंके विहार सोसायटी बाहेरील पदपथावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा साठला असून, अस्वच्छतेने कळस गाठला आहे. पदपथ चालायला असतो, की कचरा टाकायला, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर स्वच्छता करावी.
कचऱ्याचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2019, 5:46 am