पदपथावर अतिक्रमणदांडेकर पुलाचा एक पदपथ पथारीवाल्यांनी पूर्णपणे बळकावला आहे. पदपथालगतच हातगाड्या उभ्या करून भाजी-फळांची विक्री केली जाते. त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते. अपघाताची शक्यता आहे. पदपथाचा लोखंडी कठडा सलग करावा. या विक्रेत्यांचे योग्य ठिकाणी पुनवर्सन करावे.मोहन भागवत
पदपथावर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2019, 5:40 am