रस्त्यावर, खाजगी ठिकाणी कोणतीही कामे सुरू असली की सामान ठेवण्यासाठी पादचारी मार्गाचा हमखास वापर केला जातो. यामुळे चालत जाणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ शकते, याचा विचारही केला जात नाही. नवी पेठेतील भारती विद्यापीठासमोरील पदपथावर विटांनी मार्ग बंद केला आहे.
पदपथावरील अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2018, 5:38 am