दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या पुरामुळे खूप नुकसान होऊनही अजून कात्रज बायपास जवळील नाल्याची साफसफाई झालेली नाही. काही सोसायट्यांमध्ये झाडे उन्मळून नाल्यात पडली आहेत पण याकडे त्या सोसायटीतील लोक आणि महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यांची सफाई परत पूरात जीवित हानी झाल्यावरच होणार का?
धोक्याची घंटा कधी समजणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2019, 5:45 am